भारतीय शिक्षण परंपरा तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
आपल्याकडे पूर्वी बारा बलुतेदार पद्धती होत्या यावरून एक गोष्ट लक्षात येते कि
समाजात प्रत्येकाला कुठल्याही गोष्टीत निपुण व्हवे लागते. शेतकरी, कुंभार, कोळी, गुरव, सुतार प्रत्येक जण आपली कामगिरी चोख बजावून, एकसंघ होऊन समाजकारणाचा आणि सामुहिक पद्धतीने आयुष्य समृद्ध करण्याच्या
प्रयत्नात कृतीशील पद्धतीने आपल्या व्यवसायाचे शिक्षण घेत असे. मला एक गोष्ट इथे लक्षात आणून द्याची आहे. ती म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून दिलेजाणारे व्यवसायिक शिक्षण. जे आपण आपल्या ग्लोबल व्हिजन शाळेत अवलंबित आहोत, मुलभूत गरजा भागविण्यासाठी असलेले
वळण संवेदन शील आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असे संस्कारमंथन आणि विकासाचा दृष्टीकोन
देणारे नीती प्रयुक्त शिक्षण त्याचबरोबर स्वसंरक्षण शिकवणारे क्रीडा प्रशिक्षण. सर्व समावेशक, व्यक्तीला परिपूर्ण बनवणारे औपचारिक आणि
अनौपचारिक म्हणजे (formal and informal) संदर्भाचा सुयोग्य संगम असलेली शिक्षण पद्धती आपल्या शाळेत आहे.
रामायण, महाभारत, चाणक्यनीती, बोधित्सव भारतातील शिक्षण संकल्पना स्पष्ट झाली आहे. व्यवहारी दुनियेत राहण्यासाठी
व्यवहाराचे ज्ञान हवे त्यासाठी शिकण्यात आपले स्वप्न हवे. एक उदाहरण देते. आमच्याकडे bussiness entreship
शिकवतो. त्यात दहा दिवस विद्यार्थी out of text आणि out of box the करतात. त्यात विद्यार्थी विविध वस्तू तयार
करतात. त्यात
क्रियेटिव्ह आणि innovative असतात त्या best of waste या संकल्पनेत आलेल्या
असतात, त्याचे
प्रदर्शन मांडतात, त्यावर price tag लाऊन विकतात. यातून विद्यार्थी काय शिकता? व्यवहार ज्ञान व्यवसाय, उद्योग निर्मिती, मॅन्यूफॅक्चारिंग रॉमटेरियल collection, finishing, selling communication मुलांना चांगल्या प्रकारे दुनियादारी शिकविणे आवश्यक
आहे.
व्यवहारी दुनियेत राहण्यासाठी व्यवहाराचे ज्ञान हवे
त्यासाठी शिकण्यात आपले दररोज स्वप्न हवे
सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल –
manerikarvs@gmail.com
No comments:
Post a Comment